झिंगानोर परिसरात पाण्याची पडली भीषण टंचाई....



गडचिरोली
 मुनिश्वर बोरकर
संपादक 
झिंगानूरः गडचिरोली जिल्ह्यातः सिरोंचा तालुक्यात. आति दुर्गम भागातील आदिवासी भागात झिंगानूर आहे. येथील पिण्यासाठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे, आणि शेतकऱ्यांना शेतातील सिंचनाचे सोय म्हणून बोअरवेल व सिंचन विहिरी मंजुरी देण्यात येते आहे, परंतु झिंगानूर परिसरातील दगडी क्षेत्र असल्याने बोअरवेल - ५००, फिट इनवेल केलातरी पाणी लागत नाही, शासनाने झिंगानूर परिसरातील करोडो रुपये खर्च करीत आहेत, कोणत्याही बोअरवेलला पाणी लागलेला नाही, शासनाने शेतकऱ्यांना शेतातील बोअरवेल व विहिरी. देऊन कोणत्याही प्रकारची पीक निगत नाही. कारण पाणीच नाही. झिंगानूर क्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतातील बोअरवेल. आणि विहिरी देणे बंद करण्यात यावे आणि झिंगानूर पासून ८, कि मी. अंतरावर. रमेशगुडम गावाला लागुन इंद्रावती नदी अंतर पक्त ८, किलोमीटर आहेत. हे इंद्रावती नदी बारा महिने पाणी वाहत असतो तेथून उपसाजलसिंचन योजना राबविण्यात यावे झिंगानूर गावाच्या पाणी टंचाई दुर होईल पिण्याच्या पाण्यासाठी नवीन हातपंप खोदलातर २००, फिट पाणीच लागत नाही, कमीतकमी ५००, फिट तरी बोअरवेल इनवेल करावे  म्हणून इंद्रावती नदीचे पाणी उपसाजलसिंचन योजना कन्व्हटींग करून पाणी पुरवठा करण्यात यावे . यामुळे शेतकऱ्यांना शेतातील शेती पीक घेण्याकरिता  पाणी मिळेल आणि पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळेल . अशी शेतकरी व नागरिकांनी मागणी केली आहे,

0/Post a Comment/Comments